माझा महाराष्ट्र

राज ठाकरे यांचा धसका, सरकारचा यु-टर्न; हिंदी सक्तीचा निर्णय मागे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती लागू करण्याच्या निर्णयाला अखेर सरकारने मागे घेतले आहे. मराठी...

Read more

राज्यातील पोलिसांचा फिटनेस कागदावर!

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलिस दलाच्या जवानांचा ‘फिटनेस’ हा केवळ फाईलपुरता मर्यादित असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिस...

Read more

हिंदी सक्तीविरोधात ‘मराठी शक्ती’ एकवटणार!

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत हिंदी भाषेला दिले जाणारे प्राधान्य आणि मराठी भाषा व संस्कृतीवर होणाऱ्या संभाव्य...

Read more

शिक्षण विभागाचा सावळागोंधळ! अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर!

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरात दहावीच्या विद्यार्थ्यांनी निकाल मिळाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकडे अपेक्षेने पाहत असतानाच, शिक्षण विभागाने मात्र विद्यार्थ्यांना निराश केले...

Read more

खुशखबर ! राज्यातील वीज दरात सरसकट कपात होणार!

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरविण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला असून घरगुती,...

Read more

एमपीएससी परीक्षेसाठी ‘केवायसी’ अनिवार्य

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील लाखो तरुणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी आता 'केवायसी' प्रक्रिया...

Read more

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संजीव पुनाळेकर यांना ‘सनातन धर्मश्री’ !

मुंबई : प्रतिनिधी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मान करण्यात...

Read more

ना. उदय सामंत यांची शिष्टाई सफल, बच्चू कडूंचं उपोषण स्थगित

अमरावती : प्रतिनिधी माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन...

Read more

राज्यामध्ये प्रगती आणि समृद्धी सरकार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी : प्रतिनिधी राज्यामध्ये प्रगती सरकार आणि समृध्दी सरकार आहे. राज्याला पुढे नेणारे सरकार आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला...

Read more

सामंत बंधूंच्या प्रयत्नाने अवघ्या १५ महिन्यात रत्नागिरी बसस्थानक पूर्ण!

रत्नागिरी : प्रतिनिधी गेले कित्येक वर्ष रखडलेले रत्नागिरीचे बसस्थानक अखेर पूर्ण झाले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत...

Read more
Page 2 of 14 1 2 3 14

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!