माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

रत्नागिरी : प्रतिनिधी  रत्नागिरी येथे ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर झालेले ‘ईठ्ठला’ हे नाटक...

Read more

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे एक...

Read more

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या मुस्लिम आरक्षणाबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम समाजाला शिक्षण...

Read more

जिल्हापरिषद निवडणुका लांबणीवर, इच्छुकांचे भवितव्य टांगणीवर!

मुंबई : प्रतिनिधी नगर पंचायत व नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. महानगर पालिकांच्या निवडणुका सुरू आहे. फक्त जिल्हा परिषद व...

Read more

‘बिनविरोध’च्या राजकारणात निवडणूक आयोग नेमकं काय करणार?

रत्नागिरी : प्रतिनिधी महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असून, त्याआधीच तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने राज्याच्या राजकारणात...

Read more

नाणीजधामतर्फे १४६० ठिकाणी रक्तदान शिबीरे

रत्नागिरी : प्रतिनिधी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांच्या आध्यात्मिक प्रेरणेने व नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांत...

Read more

कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न अखेर साकार

कोल्हापूर : प्रतिनिधी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील जनतेच्या ३५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. येत्या...

Read more

एसटीची बंद उपहागृहे, निष्काळजी प्रशासनामुळे प्रवाशांची होरपळ

रत्नागिरी : प्रतिनिधी कोकणातील लांब पल्ल्याच्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एसटी प्रवास म्हणजे उपासमारीचा प्रवास’ अशी स्थिती निर्माण झाली...

Read more

अबब! दीड कोटीचे शौचालय!

रत्नागिरी : प्रतिनिधी राज्यातील आकांक्षी शौचालय योजनेतील खर्चावरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला. भाजपचे आमदार अमित साटम यांनी लक्षवेधी...

Read more

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील...

Read more
Page 1 of 14 1 2 14

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!