माझं कोकण

तळकोकणात २६ नवीन खाण प्रकल्प प्रस्तावित?

सिंधुदुर्ग/रत्नागिरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवर आता खाणकामाचे मोठे सावट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या...

Read more

इटलीतून PFAS हद्दपार, कोकणात स्वीकार!

रत्नागिरी : प्रतिनिधी युरोपातील इटली देशामध्ये ज्या कंपनीमुळे पर्यावरणाचा भीषण नरसंहार झाला आणि साडेतीन लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्यात विष कालवले...

Read more

परप्रांतीयांना जमीन न विकण्याचा मोरवणे गावाचा निर्णय!

चिपळूण : प्रतिनिधी कोकणातील वाढत्या बांधकाम व्यवसायामुळे आणि गुंतवणूकदारांच्या ओघामुळे गावोगावी स्थानिक शेती-जमिनी बाहेरच्या लोकांच्या ताब्यात जात आहेत. यामुळे गावच्या...

Read more

रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

रत्नागिरी : प्रतिनिधी गणेश उत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात येणार आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, त्यांना कोणताही त्रास...

Read more

नाणार परिसरात प्रदूषणमुक्त प्रकल्पास केंद्र सरकारचा हिरवा कंदील!

रत्नागिरी : प्रतिनिधी कोकणवासीयांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे परिसरात प्रदूषणमुक्त ऑटोमोबाईल हब उभारण्यास...

Read more

मृत्यूच्या महामार्गाची व्यथा कोण ऐकतोय?

रत्नागिरी : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याने या "मृत्यूच्या महामार्गाची" न संपणारी व्यथा...

Read more

मुंबई गोवा महामार्ग नव्हे, स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग!

रत्नागिरी : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्ग… नावातच आकर्षण आहे. एक असा रस्ता, जो समुद्राच्या साक्षीने मुंबईच्या गडद गर्दीतून कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्यांपर्यंत...

Read more

मुंबई-गोवा महामार्गावर मरण स्वस्तच!

रत्नागिरी : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्ग, जो एकीकडे कोकणच्या सौंदर्याला जोडणारा मार्ग मानला जातो, तोच गेल्या १८ वर्षांत मृत्यूचा सापळा ठरला...

Read more

मुंबई गोवा महामार्ग : ठेकेदाराचा हलगर्जीपणा बेततोय जीवावर!

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर व लांजा या भागातून जाणाऱ्या...

Read more

कवी केशवसुत स्मारकाच्या नुतनीकरणासाठी १ कोटी : ना. डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : प्रतिनिधी विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून १० लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच...

Read more
Page 2 of 6 1 2 3 6

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!