जय श्रीराम
माझ्या हिंदू बांधव आणि भगिनीनो,
काही बांडगुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून सोशल मीडियावर हिंदुत्ववादी नितेश राणे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेवरून समाजात गैरसमज पसरवीत आहेत. रत्नागिरी मे रहना हो तो विनायक राऊत को वोट करना है या आशयाचा मेसेज विशिष्ट समुदायाकडून पसरविला जात आहे. तो पसरत असताना एक गोष्ट माझ्या हिंदू बांधव आणि भगिनींनी लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी नितेश राणे यांच्या म्हणजेच नारायण राणे यांच्या पाठीशी पक्षभेद विसरून एक हिंदू म्हणून राहायला हवे.
हिंदु हिताची बात करणाऱ्याला पाठिंबा देण्याची हीच योग्य वेळ आहे. शिवसेना-उबाठा, राष्ट्रवादी – शरद पवार गट, काँग्रेस या पक्षात असणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघांतील मतदारांनी एकजूट दाखवून प्रखर हिंदुत्ववादी राणे यांना पाठिंबा द्यावा. इतकेच नव्हे तर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी हिंदू एकजूट करून राणे यांना मतदान करायला हवे. तरच विशिष्ट समुदायाचे चोचले पुरविणाऱ्या आळ बसेल, पर्यायाने विशिष्ट समुदायातील माजलेली बांडगुळे पोसली जाणार नाहीत. विनायक राऊत यांनी विकासाचे व्हिजन न मांडता भावनिक आणि धार्मिक राजकारण करण्यासाठी केलेला कट हाणून पाडायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे.
टिपू सुलतानाने गोडवे गाणाऱ्या, श्रीराम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या, शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही म्हणणाऱ्या, भगवतगीता वाचतो कोण म्हणणाऱ्या, कुराण वाचायला सोपं आहे म्हणणाऱ्या नेत्याच्या उमेदवाराला म्हणजे विनायक राऊत याला हिंदूंनी मतदान करू नये. हिंदूंचे अपमान करून पुन्हा हिंदूंची मते मागायला लाज तरी वाटायला हवी. आणि हिंदूंचा अपमान होत असताना हिंदूंनी अश्या निष्क्रिय खासदाराला पुन्हा निवडून देऊ नये. राणे यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतली आणि त्यावर असे स्टेटस ठेवणारे लोक टिपू सुलतानाने गोडवे गाणाऱ्या, श्रीराम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या, शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही म्हणणाऱ्या, भगवतगीता वाचतो कोण म्हणणाऱ्या, कुराण वाचायला सोपं आहे म्हणणाऱ्या शिवसेना नेत्यांना जाब विचारणार आहेत की मेंदू गहाण टाकला आहे?
जर नितेश राणे यांनी हिंदू असल्याने हिंदुत्वाची भूमिका मांडली आणि त्यांचे राजकारण होत असेल तर टिपू सुलतानाने गोडवे गाणाऱ्या, श्रीराम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या, शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही म्हणणाऱ्या, भगवतगीता वाचतो कोण म्हणणाऱ्या, कुराण वाचायला सोपं आहे म्हणणाऱ्या आणि हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्या शिवसेना नेत्यांना अर्थात उध्दव ठाकरे यांना जाब विचारणार आहात की नाही? राणे हिंदू म्हणून हिंदुहिताची बात ते करतात पण हिंदूविरोधी बात करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी ते खरच हिंदू आहेत का ? याचा विचार करायला हवा!
लोकहो, हिंदूविरोधी उध्दव ठाकरे यांच्या विनायक राऊतला मतदान करण्यापेक्षा हिंदुत्वाची बात करणाऱ्या नितेश राणे यांच्या हिंदुत्वाला म्हणजे नारायण राणे यांना मतदान करा ! आज हिंदूंची एकी दिसायला हवी. त्यासाठी जो हिंदुहीत की बात करेगा वही कोकण मे राज करेगा हे ध्यानात ठेवून मतदान करायला हवे ! सध्या हिंदुत्ववादी सरकार आहे आणि तेच कायम राहण्यासाठी मोदींना साथ द्या.
आपलाच,
प्रा. योगेश हळदवणेकर





