• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

बँकेचा अर्बन घोटाळा! शांततादूत संचालकांच्या दबावातून व्यवस्थापकाचे कारनामे? 

yogesh by yogesh
August 16, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!

रत्नागिरी : प्रतिनिधी 

गंगा मातेच्या पवित्र पावन भूमीत स्थापन झालेल्या एका बँकेत तब्बल ६८ कोटी रुपयांचा अर्बन घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा दडपविण्याची तयारी सुरु असून सध्या एकाही माध्यमातून याबद्दल अवाक्षरही नाही. या बँकेच्या घोटाळ्यास शांततादूत समाजाच्या दोन संचालक कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. काहींच्या नावावर बोगस कर्ज देण्यात आले आहे. ज्याला कर्ज घेतले आहे त्यालाच माहित नाही. असले गंभीर प्रकार घडवून घोटाळा झाला आहे.

या घोटाळ्यात बँकेचे वरिष्ठ संचालक मंडळच थेट सामील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संचालकांनी विश्वासाचा गैरवापर करून विविध बनावट कर्ज प्रस्ताव, फर्जी खाती आणि कागदपत्रांद्वारे कोट्यवधी रुपये अपहार केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात एका व्यवस्थापकावर कारवाई केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. प्रत्यक्षात संचालक मोकाट असून त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचे पुढे आले आहे. अचानक या प्रचंड आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर आल्यानंतर खातेदारांमध्ये प्रचंड चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक खातेदारांची ठेव रक्कम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँकेच्या शाखांबाहेर खातेदारांची मोठी गर्दी उसळली असून, आपली रक्कम सुरक्षित आहे का याची खात्री करण्यासाठी ते वारंवार बँकेशी संपर्क साधत आहेत. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता आणि नियमनावरील प्रश्न ऐरणीवर आले आहेत. खातेदार आता सरकार आणि प्रशासनाकडे आपली रक्कम परत मिळवून देण्यासाठी मागणी करत आहेत.

Tags: कारनामेबँक घोटाळाबोगस कर्जव्यवस्थापक
ShareSend
Previous Post

पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर : ना. डॉ.उदय सामंत

Next Post

आ. भैय्या सामंत यांच्या पुढाकाराने राजापूर शहराची खड्डेमुक्तीकडे वाटचाल!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
आ. भैय्या सामंत यांच्या पुढाकाराने राजापूर शहराची खड्डेमुक्तीकडे वाटचाल!

आ. भैय्या सामंत यांच्या पुढाकाराने राजापूर शहराची खड्डेमुक्तीकडे वाटचाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us