• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home होम

आता १०० पटसंख्या शाळांना मिळणार मुख्याध्यापक

मुख्याध्यापकासाठी संच मान्यता निकषात बदल, महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या प्रयत्नाला यश

yogesh by yogesh
September 23, 2024
in होम
A A
0

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात शिक्षण विभागाने पहिली ते पाचवी, पहिली ते दहावी आणि आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळेत संच मान्यता निकषात बदल केला आहे. यामुळे आता १०० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक पद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलन केले. या संघटनेच्या यशाचे फलीत असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा कार्यवाह दिलीप मकलवार यांनी दिली.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळेतील पटसंख्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. म्हणून अनेकदा प्रयत्न केला. रस्त्यावर उतरून आंदोलन केले. याच अनुषंगाने अलिकडे शासन निर्णय निर्गमित करून दिलासा दिला आहे. त्यानुसार प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थी पटसंख्या आधारे शिक्षक पदे निश्चित केली. मार्च २०२४ मधील शासन निर्णयात मुख्याध्यापक पदासाठी १५० विद्यार्थी पटसंख्या निर्धारित केली होती. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून तीव्र निषेध केला. त्या नंतर आता शालेय शिक्षण विभागाने शंभर विद्यार्थी असलेल्या शाळांना मुख्याध्यापक पदासाठी मान्यता दिली आहे.

त्याच प्रमाणे मंजूर पदाला संरक्षण म्हणून किमान ९० विद्यार्थी पटसंख्या असावी, असा देखील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शाळेतील मुख्याध्यापक पद अतिरिक्त होते. त्यावेळी व्यवस्थापनाच्या अन्य ठिकाणी त्याच पदावर समायोजन करावे. कार्यक्षेत्रात सेवानिवृत्त होईपर्यंत पदस्थापना करावी. शाळा स्तरावर मुख्याध्यापक पद महत्वाचे आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयात शाळेतील पटसंख्या १५० विद्यार्थी असी होती.

२०१५ च्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी १०० विद्यार्थी पटसंख्या निर्धारित करण्यात आली आहे. हे पद टिकून राहण्यासाठी ९० विद्यार्थी पटसंख्या आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. मुख्याध्यापक पदासाठी शासनाने घेतलेला निर्णय योग्य असून आमच्या आंदोलनामुळे यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या यशाची फलश्रुती असल्याचे मराशिपचे जिल्हाध्यक्ष विलास खोंड,कार्यवाह दिलीप मकलवार, धनंजय बोरकर यांनी म्हटले आहे.

Tags: पटसंख्यामुख्याध्यापकशिक्षकशिक्षण
ShareSend
Previous Post

नाणीज अपघातातील फरार चालक गजाआड

Next Post

परशुराम आर्थिक विकास महामंडळास मान्यता

yogesh

yogesh

Related Posts

माझी रत्नागिरी

भरधाव गॅसवाहू टँकरची खासगी बसला धडक, २६ शिक्षक जखमी, अपघातानंतर गॅस गळती

June 8, 2025
पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य
होम

पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य

September 25, 2024
शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?
माझं कोकण

शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?

September 24, 2024
भिडे गुरुजींची तोफ रत्नागिरीत धडाडणार!
माझी रत्नागिरी

भिडे गुरुजींची तोफ रत्नागिरीत धडाडणार!

September 19, 2024
Next Post
परशुराम आर्थिक विकास महामंडळास मान्यता

परशुराम आर्थिक विकास महामंडळास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us