• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार

शिक्षणमंत्री दीपक केसरकर : अकरावीसह बारावीला मराठी विषय अनिवार्य

yogesh by yogesh
September 15, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0
शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार

मुंबई : प्रतिनिधी

सध्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांचा ओढा हा सीबीएससी बोर्डाच्या शाळांकडे आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्याचे शालेय दीपक केसरकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील काळात शिक्षण मंडळांच्या शाळामध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

आपल्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये घालावे आणि चांगले शिक्षण द्यावे. यासाठी लोक सीबीएससी बोर्डांमध्ये त्यांच्या मुलांना टाकतात. परंतु, आता राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, स्पर्धा परीक्षांमध्ये मुले मागे पडू नये. यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत अभ्यासक्रम देखील निश्चित करण्यात आलेला आहे. आणि पुढील वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये हा सीबीएसई पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. याबद्दलची माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

सीबीएसई पॅटर्न असला तरी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे, असे देखील सांगण्यात आले आहे. या आधी अकरावी बारावीला मराठी या विषयाला पर्यायी दुसरा विषय घेता येत होता. परंतु आता सगळ्यांना अकरावी आणि बारावीला मराठी हा विषय अनिवार्य असणार आहे. नुकतेच झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केला असल्याचे सांगितले आहे. सीबीएससी शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात. त्यामुळे आता त्या शाळाप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांची चर्चा करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

Tags: शाळाशिक्षण मंडळशिक्षणमंत्री
ShareSend
Previous Post

‘आप’च्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील कलगुटकर

Next Post

कोकणच्या विकासासाठी राज्यपालांना साकडे : बाळ माने

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post
कोकणच्या विकासासाठी राज्यपालांना साकडे : बाळ माने

कोकणच्या विकासासाठी राज्यपालांना साकडे : बाळ माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us