• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रयत क्रांती संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संतोष आरावकर

yogesh by yogesh
July 17, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी :  प्रतिनिधी

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आ. सदाभाऊ खोत यांच्या विचारांशी आणि कामाशी प्रेरित होऊन सर्वसामान्य लोक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, निराधार लोकांना अडीअडचणीमध्ये संतोष आरावकर हे मदत करत असतात. तसेच कोरोनाच्या काळामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून आणि त्यांचे स्विय्य सहाय्यक शआदिनाथ कपाळे यांच्या सहकार्याने कित्येक रुग्णांना सहकार्य केले होते. तसेच त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व अन्य अनेक आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळवून दिला असून रत्नागिरी जिल्हा आणि विशेषतः राजापूर तालुक्यात आरावकर यांचे काम कौतकास्पद आहे.सामाजिक आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्मातून  त्यांनी अनेक विशेष उपक्रम राबवून लोकांपर्यंत अगदी तळागाळापर्यंत आपल्या कामाचा ठसा उमटवून जनसेवा केली जात आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय ,तहसिल कार्यालय, राजापूर तहसिल कार्यालय आणि पोलीस स्टेशन येथे सर्वसामान्य लोकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अरावकर हे नेहमीच आघाडीवर असलेल्याचे दिसून  येते त्यामुळेच  संतोष आरावकर यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन रयत क्रांती संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांना वैद्यकीय विभाग आघाडीचे प्रमुख म्हणून देखील नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भेडसाणाऱ्या समस्याना खऱ्या अर्थाने वाचा फुटणार असल्याने लोकांमधे अंदाचे वातावरण तयार झाले आहे .पक्षाने ठेवलेला विश्वास आणि दिलेली जिल्ह्याची मोठी जबाबदारी यामुळे पक्षाच्या माध्यमातून रयत क्रांती संघटनेचे काम जिल्हाभर मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याचे आरावकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Tags: जिल्हाध्यक्षरत्नागिरीरयत क्रांती संघटना
ShareSend
Previous Post

कोल्हापूरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा

Next Post

मुंबई – गोवा महामार्ग २ दिवस चार तास बंद राहणार

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

मुंबई - गोवा महामार्ग २ दिवस चार तास बंद राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us