• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे आर्थिक प्रगत करू : नारायण राणे

yogesh by yogesh
April 24, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी
भारतीय संविधान है बदलणार, अशी अफवा पसरवण्यात येत आहे. पण आम्ही संविधान बदलणार नाही. यातून आमच्याविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच बाबासाहेबांच्या अनुयायांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे आर्थिक प्रगत असावेत, असे आमचे प्रयत्न असल्याचे सूतोवाच महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केले.रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणे बोलत होते.

यावेळी ना. रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते किरण सामंत, भाजपा नेते बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. राणे म्हणाले, १० वर्षात मोदी साहेबांनी भारताला अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आणला. आमच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करु शकले नाही. कोणत्याही विषयात आमचे पंतप्रधान कमी पडत नाहीत. प्रत्येक विषयावर त्यांची कमांड आहे. गरिबांविषयी आस्था आहे. दहा वर्षात ५४ योजना जाहीर केल्या. कोरोनात मोदी साहेबांनी ८० कोटी जनतेला मोफत धान्य सुरु केले. आजही सुरु आहे. ९१ कोटी ७२ लाख शौचालये दिली. ८ कोटी लोकांना नळ्याने पाणीपुरवठा दिला. पावणे चार कोटी लोकांना घरे दिली. आयुष्यमान योजना सुरु केली. ९०% सबसिडी योजना सुरु केल्या. त्यामुळे मी सांगू इच्छितो, भाजपच्या पाठीशी उभे रहा. मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही कार्यकर्ता मेळाव्यात ना. नारायण राणे यांनी दिली.

यावेळी मोठ्या संख्येने बुध्दीजिवी नागरिकांची उपस्थिती होती. राणे पुढे म्हणाले, अडीच वर्ष मी मंत्रीमंडळात आहे. त्यामुळे मला लोकांसाठी विकासकामे करण्याची संधी प्राप्त झाली. माझ्या खात्यांतर्गत ८ कोटी उद्योग आहेत. मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असा विश्वास नामदार नारायण राणे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिला.

Tags: ४००पारBharatbjpdistrictkashediikonkanmodi sarkarRatnagirishivsenasindhudurg
ShareSend
Previous Post

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे नेतोय : भाजप नेते विनोद तावडे

Next Post

फायरब्रँड नेते देवाभाऊ २६ रोजी राजापुरात

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

फायरब्रँड नेते देवाभाऊ २६ रोजी राजापुरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us