• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, September 1, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने अर्जुना नदीवर गोवळ - विलयेच्या पुलासाठी २५ कोटी मंजूर

yogesh by yogesh
April 2, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय

राजापूर : प्रतिनिधी

‘माझा शब्द हेच वचन!’ या उक्तीप्रमाणे धडाडीने कार्य करणाऱ्या शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी तालुक्यातील गोवळ व विलये येथे अर्जुना नदीवर पूल बांधकामासाठी २५ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय उद्योगमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी हातभार लावल्याने त्यांचे आमदार किरण सामंत यांनी आभार मानले आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष ओलांडली तरीही अर्जुना नदीवर गोवळ व विलये या गावांना जोडणारा पूल नव्हता. मात्र आमदार किरण सामंत यांनी ही बाब लक्षात घेऊन या पुलासाठी पाठपुरावा सुरू केला. या पुलामुळे येथील पंचक्रोशीला दळणवळणासह अनेक फायदे होणार आहेत. अर्जुना नदीपलीकडचा भाग डोंगराळ असून, त्या गावाकडे जाण्यासाठी पक्क्या स्वरुपाचा मार्ग नाही. त्यामुळे अर्जुना नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत. त्याबाबत आ. किरण सामंत यांच्याकडून शासनाकडे लेखी स्वरुपात पाठपुरावा केला गेला.

सुमारे हजार लोकसंख्या असलेल्या गोवळमधील शालेय विद्यार्थी विलये हायस्कूलला जातात. शिवाय रेशनिंगसह दैनंदिन खरेदीसाठीही डोंगर व विलयेला जावे लागते. गोवळ परिसरातील भाजीपालादेखील डोंगरमधील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो. तथापी या सर्वांना अर्जुना नदीवरील नसलेला पूल अडथळा ठरत होता. किरण सामंत आमदार झाल्यानंतर या पुलाला मंजुरी मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार ‘माझा शब्द हेच वचन!’ या उक्तीप्रमाणे धडाडीने कार्य करणाऱ्या शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी तालुक्यातील गोवळ व विलये येथे अर्जुना नदीवर पूल बांधकामासाठी २५ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. आता हा पूल पूर्ण झाल्यावर ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे एकूणच येथे समाधानाचे वातावरण आहे.

Tags: उदय सामंतकिरण सामंतपूलमहाराष्ट्रराजापूरलांजा
ShareSend
Previous Post

रत्नागिरीतील ६ व्यावसायिकांचे परवाने रद्द

Next Post

उबाठातून शिवसेनेत इन्कमिंग!

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post
उबाठातून शिवसेनेत इन्कमिंग!

उबाठातून शिवसेनेत इन्कमिंग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us