• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

जिल्हा बँकेच्या परीक्षेत सावळागोंधळ!

लवेल केंद्रावर परीक्षा झालीच नाही, उमेदवारांमध्ये गोंधळ

yogesh by yogesh
September 1, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
एका मिनिटात ६ प्रश्न सोडवा आणि पात्र व्हा!

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १७९ पदांची भरती सुरू असून या भरतीत ९० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असलेली ऑनलाइन परीक्षा होणार होती. त्यानुसार दिनांक १ सप्टेंबर रोजी खेड तालुक्यातील लवेल येथील केंद्रावर सावळा गोंधळ पाहायला मिळाला. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने परीक्षा आता होणार नाही पुन्हा घेण्यात येईल असे बँकेच्या तेथे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांना सांगितले. त्यानंतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उमेदवारांच्या पदरी निराशा पडली आहे. आधीच कित्येक किलोमीटरचा प्रवास करून त्याचा खर्च करून परीक्षा द्यायला आलेले उमेदवार पुन्हा तितका भुर्दंड घालून का यावेत? असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक ऑनलाईन परीक्षा घेणार होती, तर त्याचे नियोजन करण्यात अपयशी का ठरली ? की परीक्षा घ्यायचे नाटक बँक करत आहे? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बँकेची परीक्षा दिनांक १ सप्टेंबर रोजी होतो. त्यामुळे अनेक उमेदवार प्रवास करून खेड तालुक्यातील लवेल येथील केंद्रावर पोहचले. तिथे उमेदवारांना सावळा गोंधळ पाहायला मिळाला. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने परीक्षा आता होणार नाही पुन्हा घेण्यात येईल असे बँकेच्या तेथे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांना सांगितले. परंतु ही परीक्षा पुन्हा कधी होणार? फुकट गेलेला प्रवास खर्च कोण देणार? असे अनेक प्रश्न उमेदवारांना पडले. त्याची उत्तरे इथे उपस्थित बँक अधिकारी देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे आक्रमक उमेदवारांनी गोंधळ घातला. जिल्हा बँकेच्या भरतीत असा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे.

पारदर्शक कारभार करणारी बँक कुचकामी का ठरतेय ?

बँकेची भरती पारदर्शक होते, अश्या वल्गना करणारी बँक कुचकामी का ठरतेय? असा सवाल या कारभाराकडे पाहून उपस्थित होत आहे. परीक्षा नियोजन करताना सर्व खबरदारी घेता येत नाही का? की परीक्षा फक्त दिखावा आहे? असे सवाल उपस्थित होत आहेत

Tags: जिल्हा बँकजिल्हा मध्यवर्ती बँकपरीक्षा
ShareSend
Previous Post

….तर होणाऱ्या तांडवाला रत्नागिरीचे प्रशासन जबाबदार राहील!

Next Post

रत्नागिरीत हिंदू मुलींना स्वसंरक्षणाचे धडे!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
रत्नागिरीत हिंदू मुलींना स्वसंरक्षणाचे धडे!

रत्नागिरीत हिंदू मुलींना स्वसंरक्षणाचे धडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us